Maharashtra GK in Marathi
Q. नुकतीच G-20 परिषद महाराष्ट्रात कुठे झाली ?
उत्तर: नागपूर
Q. महाराष्ट्रातील समृध्दी महामार्गाची लांबी किती आहे?
उत्तर: 701 किमी
Q. गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्हयात येते ?
उत्तर: ठाणे
Q. “महाराष्ट्र इंटेलिजेस अॅकॅडमी’ कोणत्या शहरात आहे?
उत्तर: पूणे
Q. कराडजवळ प्रितीसंगम येथे…..या नद्यांचा संगम आहे.
उत्तर: कृष्णा व कोयना
Q. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे ?
उत्तर: साल्हेर
Q. कृषीक्षेत्रात पीतक्रांती कशाशी संबंधीत आहे?
उत्तर: तेलबिया
Q. प्रसिध्द गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
उत्तर: त्र्यंबकेश्वर
Q. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते.
उत्तर: नागपुर
Q. महाराष्ट्रात गहु संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर: निफाड
Q. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
उत्तर: गंगापूर
Q. देशातील एकुण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात एकुण किती ज्योतिर्लिंगे आहेत?
उत्तर: 5
Q. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?
उत्तर: त्र्यंबकेश्वर
Q. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, भोर व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प यापैकी महाराष्ट्रात कोणते व्याघ्र प्रकल्प नाही ?
उत्तर: अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणा
Q. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे?
उत्तर: अमरावती
Q. महाराष्ट्रातील सर्वात पुर्वेकडील तालुका कोणता आहे ?
उत्तर: भामरागड
Q. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: बुलढाणा
Q. भिमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यातुन होते ?
उत्तर: आंबेगाव
Q. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे?
उत्तर: वढु बुद्रुक
Q. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ……आहे.
उत्तर: NH – 8
Q. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
उत्तर: यवतमाळ
Q. तलवाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?
उत्तर: भंडारा
Q. केळीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
उत्तर: जळगाव
Q. दमयंतीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?
उत्तर: अमरावती
Q. कण्हेर धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर: वेण्णा
Q. पैठण तालुका……..या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते.
उत्तर: संत ज्ञानेश्वर
Q. सन 2011 च्या जनगणेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात क्रमांक कितवा ?
उत्तर: दुसरा
Q. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
उत्तर: सिंधुदुर्ग
Q. कृष्णा, गोदावरी, चंबळ, नर्मदा यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती?
उत्तर: नर्मदा
Q. महाराष्ट्रात अणुविद्युत कोठे आहे?
उत्तर: तारापूर
Q. वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रातील कोणत्या मार्गांवर अलिकडेच सुरु झाली ?
उत्तर: मुंबई – सोलापूर
Q. नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे?
उत्तर: मुंबई
Q. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर: पाचवा
Q. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी सबंधित आहे?
उत्तर: झिंगे / कोळंबी उत्पादन
Q. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई ची उंची किती फूटआहे?
उत्तर: 5400 फूट
Q. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर, अहमदनगर, धाराशीव, बीड, चाळीसगांव, जालना, नांदगांव यापैकी कोणती शहरे आहेत?
उत्तर: तुळजापूर, धाराशीव, बीड, चाळीसगांव
Q. कावेरी, वैतरणा, पेरियार, तेरेखोल यापैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही ?
उत्तर: कावेरी
Q. …..हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी काठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे ?
उत्तर: आपेगाव